अहमदनगर जिल्ह्यात 7 ते 9 मार्च या तीन दिवसाच्या कालावधीत विजेच्या कडकड्यासह वादळी वाऱ्याचा व गारपिटीच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे आदेश मंगळवारी 7 मार्चला जाहीर केले असून, या तीन दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे. दरम्यान अहमदनगर शहर व परिसरात जोरदार विजेच्या […]